Kimayagar (किमयागार)
सामान्य माणसातील असमान्यत्व त्यांचे जमिनीवर रोवलेले पाय कुठल्याही परिस्थितीत मुळांन पासून फारकत न घेण्याची वृत्ती अदम्य जीजीविषा मनात सतत झंकारत असलेली नि:स्पृहतेची तार निरंतर 'एकला चलो रे' चे अभियान आणि खांद्यावर निरंतर समाजिक जाणिवेच्या बांधलीकीची चिरंजीव पताका हीच या पुस्तकातील 'किमयागारां' ची किमयागारी आहे. यांच्या बाबतीत सांगयाचं तर एवढचं सांगता येईल. ये तो अकेले हि चले थे जानीबें मंजिल मगर लोग मिलते गये, कारवां बनत गया// मला विश्वास आहे, त्यांच्या हे जीवनातील सारतत्व आपल्याला या पुस्तकाच्या शब्द चिंतनातून सतत जाणवत राहील.