Ambedkari Samajache Nivdak Prashna (आंबेडकरी समाजा

भारताला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे पूर्ण झालीत, मात्र काही अपवाद वगळता, बहुसंख्य आंबेडकरी समाजाचे प्रश्न आजही त्याच स्वरुपात व त्याच तीव्रतेचे आहेत. जागतिकीकरणानंतरही प्रश्न आणखी गंभीर होताना दिसत आहे. हे प्रश्न प्रत्येकाच्या जीवन - मरणाशी निगडीत आहेत. त्यामुळे अशा प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे. आंबेडकरी समाजाच्या अशा महत्वाच्या निवडक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केला आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category