Chintamukt Jivan (चिंतामुक्त जीवन)
शरीराला सबल करण्यासाठी ज्याप्रमाने जीवनसत्व, प्रथिने व पौष्टिक पदार्थांची जरुरी असते, त्याचप्रमाने मनाला क्रियाशील व उत्साही बनविण्यासाठी खास 'मानसिक' पौष्टिक अहराची जरुरी असते. मनात व शरीरात खोलवर दडलेले ताणतणाव दूर करून आनंदी जीवन जगण्याचे अनंत उपाय या पुस्तकात दिलेले आहेत. यात भीतीवर विजय कस मिळवाव. ताजेतवाने कसे रहावे. स्वत:ला कसे ओळखावे. अश्या अनेक समस्यांवर मानसशास्त्रीय सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. चिंतामुक्त यशस्वी जीवनासाठी सर्वतर्हेचे ' मानसिक पौष्टिक आहार ' पुरविण्याचे प्रयत्न या पुस्तकात केला आहे.