-
Satya agrahi Ambedkar (सत्यआग्रही आंबेडकर)
"... सत्य म्हणजे काय, याची खून सत्याग्रहिस पटने आवश्यक आहे. ज्या कार्यापासून लोकसंग्रह होत आहे ते सत्कार्य, त्यासाठी केलेला आग्रह हा सत्याग्रह बुद्धिशुद्ध नसेल, टार लोकविग्रह होइल. जिथे लोकसंग्रह आहे, तिथे सत्कार्य आहे; ही आमची विचारसरणी आहे.." "हिंसा, अहिंसा ही केवळ त्या अग्रहाच्या सिद्धिची साधने आहेत, जसे कार्याच्या अनुरोधाने अग्रहाचे नैतिक स्वरुप बदलत नाही. कारण, एखाद्या दुराग्रहिने आपला आग्रह पार पाडण्यास अहिंसेचे मार्ग म्हणून सत्याग्रह केला, तर त्याचा दुर्ग्रहाला सत्याग्रह म्हणता यावयाच नाही." ' बाबासाहेबांचे सत्याग्रहसबंधची विचार खरोखर चिंतन व मनन करण्यासारखे आहेत. त्यांच्या या व्याख्येची फुटपट्टी म. गांधीजीनी पुढील काळात गांधीजींचा आदर्श समोर ठेवालेल्याना लावली, तर त्यांचा सत्यग्रहामध्ये त्यांच्या ' स्व ' दुराग्रहाचा अंश अधिक होता, असेच आढळून येइल.'