ok
Good
Nice
good
खूप छान पुस्तक. महाभारताच्या इतिहासात रस असणार्यांनी जरून वाचावे. देवयानी पासून उत्तरे पर्यंत महाभारतात आलेल्या स्त्रियांची जीवने फार वेगळ्या अंगाने रेखाटलेली आहेत. आपणाला त्यांच्या जीवनाचा एक वेगळा परिमाण वाचायला मिळेल