-
Rangresha ( रंगरेषा )
या कादंबरीचा ' महाराज ' हा नायक शिवमंदिराच्या बाजूला हिरवळीवर , एका झाडाखाली बसून आपल्याला निसर्गतः प्राप्त झालेल्या सिद्धीने कस लोकांच्या निकडीच्या अडचणी , समस्या , संकट यांचं निराकरण करतो ते प्रत्यक्ष वाचण्यासारख! सगळच अघटीत ! अद्वितीय !
-
Nakalat Sare Ghadale (नकळत सारे घडले)
देवयानी, खरं म्हणजे त्या मेरी गो ग्रुपची मेन लीडर. तीच आकस्मिक निधन त्या सर्वानाच चटका देणारं होतं. परन्तु तिनं आपल्या मृत्युनंतरही त्यांच्यात टेक चैतन्य जागृत होतं... त्यांना प्रेरित कल. एक दिवस तिनं स्वप्नात सांगीतल, "माझ्या मृत्युनंतरही माझा आत्मा तुम्हाला सहकार्य देइल.. एवढंच नाही टार मी तुमच्या बरोबर असेल." आपल्या मित्राना दिलेलं वचन.. दिलेला शब्द त्याप्रमाण त्यांना कोणत्या ना कोणत्या अडचणींतुन, समस्येतुन वाचवलं होतं. त्या त्या उद्भवलेल्या समस्या दूर केल्या होत्या.. कधी धोक्याचे इशारे दिले होते.. सर्वसाधारण लोकांना मात्र त्यांच्या अलौकिक कर्तृत्वाबद्दल नेहमीच कुतूहल वाटत होत... अन् आश्चर्यही. मी मी म्हणणाऱ्याणा... आणि दंदेलाशाली करणाऱयानाही त्यांची जागा दाखवली. टी म्हणजे देवयानिच्या माध्यमांतून!