-
Swatantryasurya (स्वातंत्र्यसूर्य)
'स्वातंत्र्यसूर्य' या पुस्तकात नरगुंद राज्याचा राजा भास्करराव भावे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी यांच्यातील नाट्यमय संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांनी भास्कररावांना त्यांच्या नातेवाइकांपैकी एक मुलगा दत्तक घेण्यास परवानगी नाकारली. ते त्यांचे राज्य 'दत्तकविधान विरोधी कायद्या'च्या मदतीने स्वतःच्या अधिकारात विलीन करू इच्छित होते. मात्र, याला धूप न घालता भास्कररावांनी इंग्रजांवर हल्ला चढवला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांना त्यांचे राज्य परत मिळवता आले, की ब्रिटिशांनी आपल्या क्रूर शक्तीने बदला घेतला? अधिक जाणून घेण्यासाठी वाचा, निर्भयता आणि शौर्याची सत्यकथा.
-
Pratekachi Najar Tumchya Pakitavar Aahe Ka (प्रत्य
वैयक्तिक अर्थव्यवस्थेवरील अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. वाचण्यास अतिशय सोपे, शब्दकोशीय भाषा नसणारे, तरीही मनोरंजक उदाहरणांनी परिपूर्ण असे हे पुस्तक आहे. बचतीची सवय लावणे, तसेच सद्य:स्थितीतील गरजा भागवण्यापासून ते निवृत्तीपर्यंतचे नियोजन अशा अनेक विषयांचा पट उलगडणारे पुस्तक. समग्र अर्थव्यवस्थेविषयीचे सखोल ज्ञान देणारे आणि एकूणच अंतर्दृष्टी देणारे मार्गदर्शनपर पुस्तक.