-
Kashmirchi 5000 Varshe (काश्मीरची ५००० वर्ष)
काश्मीरमधी जेष्ठ विचारवंत बलराज पुरी यांनी जी. एम. डी. सुफी , पी.एन.के. बमाजाई , वेदकुमार घई, प्रेमनाथ बजाज , पीर गीयास उद्दीन , माधवी यासीन , सैफुद्दीन सोझ यांच्यासारख्या नामवंत काश्मिरी लेखकांच्या भूतकाळाचा वेध घेणाऱ्या लेखांचे 5000 years of Kashmir हे पुस्तक प्रसिध्द केले. १९८९ सालच्या एका परिषदेतील लेखांचे हे पुस्तक काश्मीरमधील सर्व बदलाच मागोवा घेत असल्याने अतिशय अभ्यासपूर्ण आणि महत्वाचे झाले . मराठी वाचकांना काश्मीर प्रश्नाबद्दल माहिती व्हावी तसेच त्याच्या इतिहासातील घटनांपासून बोधही घेता यावा हा या पुस्तकाच्या अनुवाद करण्याचा हेतू आहे. हे पुस्तक म्हणजे काश्मीरमधील ५००० वर्षातील विविध परंपरांचा , बदलांच वाचनीय इतिहास आहे .