-
Aathavani Mamanchya (आठवणी मामांच्या)
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे मामासोबतच्या मैत्रीचं… नात्याचं ! मामा-भाचरांच्या नात्यांत एक वडिलकी आणि मैत्र याचं मिश्रण असतं. म्हणूनच हे नातं नेहमी तरूण राहतं. मामांच्या बहुपेडी आठवणी सांगत आहेत… बाळासाहेब थोरात, अमृता सुभाष, प्रदीप चंपानेरकर, किशोर मेढे, राजेंद्र मलोसे, प्राची रेगे, सुचिता घोरपडे आणि अश्विनी देसाई !
-
Aathavani Aajobanchya (आठवणी आजोबांच्या)
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे, आजोबांच्या आठवणीचं । आजोबा म्हणजे घरातल्या प्रत्येकाचं विसंबून राहण्याचं हक्काचं ठिकाण! आजोबांचे अनुभवाचे चार बोल, त्यांची पाठीवर पडलेली थाप आत्मविश्वास देत असते. आजोबांच्या आठवणींचे पदर उलगडत आहेत… विश्वास पाटील, विजयराज बोधनकर, अन्वर हुसेन, सुनील मेहता, उदय निरगुडकर, लक्ष्मण खेडकर ।
-
Aathavani Aajichya (आठवणी आजीच्या)
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे, आजीच्या आठवणींचं । आजीच्या तलम प्रेमाची सर कशालाच येत नाही. मऊ दुलईची ऊब देणाऱ्या पण प्रसंगी कणखरही होणाऱ्या आजीच्या बटव्यात बराच काही खजिना असतो. त्याच विषयीचे अनुभव सांगत आहेत…. मोनिका गजेंद्रगडकर, शुभदा चौकर, राधिका आपटे, शाहू पाटोळे, नितीन आरेकर, अनिल साबळे व राजीव खांडेकर।
-
He Bandh Aathavaninche (हे बंध आठवणींचे )
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. काही नाती असलेल्या नातेसंबंधांच्या पलीकडे जुळतात. या नात्यांत सखोलता असते आणि ही नाती आयुष्यभर अमीट ठसा उमटवून जातात. मालिकेतील या पुस्तकात अशाच काही नात्यांच्या आठवणी उलगडत आहेत…. गुलजार, सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन, डॉ. पी. डी. पाटील, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संजय राऊत, राजू परुळेकर, नितीन चंद्रकांत देसाई, सुशीलकुमार शिंदे, विनय सहस्रबुद्धे, अरविंद जगताप, प्रभा गणोरकर, मल्लिका अमरशेख, रश्मी कशेळकर आणि प्रगती बाणखेले ।
-
Hindata Firta. (हिंडता फिरता)
आयुष्य समृद्धीकडे नेणारा 'भ्रमंती' हा एक राजमार्ग आहे. पण हा रस्ता साधासुधा नाही. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करूनच ह्या रस्त्यावरून चालत जावे लागते. भ्रमंती हे माणसाच्या ठायी असलेल्या एकटेपणाला मिळालेले वरदान आहे. भ्रमंतीत माणूस कधी एकटा असत नाही. चाहोबाजूचा निसर्ग, अवतीभवतीची माणसे आपल्याशी संवाद करून असतात. या संवादातून बरेच काही शिकायला मिळते. भ्रमंतीतून निखळ आनंद मिळतो. गुलजार, गिरीश कुबेर, कुमार केतकर, रविमुकुल, राजीव खांडेकर, उदय निरगुडकर, विजय कुबलेकर, दीपक करंजीकर,राणी दुर्वे, सतीश भावसार, शशिकांत सावंत,द. वि अत्रे, सुनंदा भोसेकर, प्रदीप म्हापसेकर,सतीश काळसेकर,नवनीता सेन, दीपक घारे,उज्वला दळवी, रविप्रकाश कुलकर्णी . या लेखकांनी हिंडता-फिरता भ्रमंतीतून मिळालेला आनंद आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपण त्यांच्या ऋणात राहणेच चांगले.
-
Safiya Begum (साफिया बेगम)
एका ओळीत एक शब्द; त्या शब्दांतून आणि न लिहिलेल्या शब्दांतून काव्यसंग्रह फुलत जाते. चार आवर्तनांतून विलक्षण शब्दसाम्राज्य निर्माण करणारा अरुण शेवते यांचा हा अंतर्मुख करणारा काव्यसंग्रह.
-
Ekach Mulgi (एकच मुलगी)
पंडित जवाहरलाल नेहरू, बिल क्लिटेन, शरद पवार, गुलजार, निळू फुले, बेगम परविन सुलतान, सुलोचना, मृणाल गोरे, रिमा, आरती अंकलीकर-टिकेकर, नीलम गो-हे, सदा कर्हाडे, राझिया पटेल, ना. सं. इनामदार, अरुण शेवते या सर्वांना एकच मुलगी आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणजे मुलगा हवा ही सनातन परंपरा त्यांनी नाकारली आहे. मुलीला वाधावाताना किती सजन आणि सृजनशील असेल पाहिजे हे या पुस्तकातून वाचायला मिळते. एकविसाव्या शतकात स्त्री भ्रूणहत्येच्या बातम्यांनी मन अस्वस्थ होते. अशावेळी या मोठ्या माणसांनी समाजापुधे आदर्श ठेवला आहे. तुम्ही सुद्धा स्त्री भ्रूणहत्येच्या विरोधात आवाज उठावा. लेक वाच वा. समाज निरोगी बनवा.