-
Aadpaya (आडपाया)
श्री. बागल यांचा 'आडपाया' हां ग्रामीण कथा संग्रह आहे. ग्रामीण परिसर, ग्रामीण माणूस आणि ग्रामीण कुटुंब व्यवस्था यांच्याशी त्यांच्या कथा निगडित आहेत. या कथा संग्रहातील प्रत्येक कथा वाचल्यावर विसरली जात नाही. ती वाचकाला अस्वस्थ करते, अंतर्मुख करते. गावातल्या मातीत आणि माणसाला रमलेले लेखकाचे भाउक मन अनुभवही अधिक उत्कंटपाने साकाराताना दिसते. लेखकांनी पाहिलेली, न्याहाळलेली, अनुभवलेली, पारखालेली, ग्रामीण मानसे, त्यांचं, जगण, त्यातील त्यांची ओधाताण, तरीही ग्रामीण जगानारी मानसे श्री. बगालांच्या कथांतून व्यक्त होताना दिसतात.