- 
                                    
Disha Andharlya(दिशा अंधारल्या)
असं म्हणतात, आयुष्याची पायवाट चालताना एखादा आशेचा किरण माणसाला अपुरा असतो. तो त्याची उमेद वाढवतो, त्याला चालत ठेवतो परंतु माणसाची आशा विझली तर… चारी बाजूला अंधार दाटून आला आणि भविष्यातही फक्त काळोखाचा हुंकारच ऎकू आला तर … दिशा हरवलेल्या माणसांच्या या कथा...