-
Zhanzhavat (झंझावात )
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्नातील स्वराज्य प्रत्यक्षात आणून महाराष्ट्रातील आणि परप्रांतातील जनतेला जाणीव करून दिली की मनात आणले तर आपण आपले स्वतःचे राज्य स्थापन करू शकतो आणि ते उकृष्टरित्या चालवूही शकतो. मराठ्यांनी महाराष्ट्र बाहेर गाजवलेल्या समशेरीची यशोगाथा . निनाद बेडेकर यांच्या शब्दात मरठी वादळवाऱ्याची ही कहाणी.....झंझावत !!!