-
Sarv Prashna Anivarya
‘निशाणी डावा अंगठा’ ही उत्रादकरांची पहिली कादंबरी बरीच गाजली होती. तिच्यावर चित्रपटही आला. 'सर्व प्रश्न अनिवार्य' या कादंबरीचा विषयही ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्था हाच आहे. केवळ शिक्षणव्यवस्थेत-परीक्षा पद्धतीतच नाही तर आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जगण्यात सरसकट फोफावत चाललेल्या अपप्रवृत्तींचा वेध या कादंबरीत घेण्यात आला आहे.