-
Yashobudha (यशोबुद्ध)
मानव पुथ्वीवर जन्म घेतो, काही वर्ष जगतो,पृथ्वीवर वास घेतो आणि त्याचा काळ संपला. शरीराची मात्र शिथल झाली. जीर्ण झाली कि मृत्यूला सामोरा जातो. शरण जातो. कधी आनंदाने, कधी दुखाने. पण हे सत्य स्वीकारणाशिवाय त्याचा हातात काहीच नसता. मानव हा पृथ्वीवरचा काही काळ वास करणारा एक पाहुणाचा आहे! मग याविषयी आनंद मानायचा कि दुख? अशा या अनियमित क्षणभंगुर अशा गोष्टीने आनंद मानणे म्हणजे स्वताची फसवणूक करणासारखे नव्हे काय? यशोधरे, मी आता चिरस्थायी आनंदाचा शोध घेणार आहे. मला कायमस्वरूपी आराम हवा आहे