Jag Badal Ghaluni Ghaav
एखाद्या गरीब पोतराजाच्या पोराकडून कुणाच्या काय अपेक्षा असणार? बापासारखं पोतराज व्हावं किंवा जातीची पारंपरिक काम करत लाचारीन जगत रहाव. पण एकनाथ आवाड यांनी ही मळलेली वाट धूडकावली. घर सोडलं, गाव सोडलं, कष्ट करत शिक्षण घेतलं. जगण्याशी लढत आपली वाट आपण शोधली. पण स्वत : च्या सुखात समाधान मानलं नाही. आदिवासी नि दलितांना वेठबिगारीतुं बाहर काढलं. अस्पृश्यता आणि जातिभेद या विरोधात गावोगाव संघर्ष मांडला. हजारो भूमिहीनांना गायरान जामिनी मिळवून दिल्या. त्यांना संद्रिय शेती शिकवली. बचत करूँ छोटे मोठे व्यवसाय करायचा मंत्रं दिला. अन्यायावर घाला घालत नवं घडवण्याचा नवा पॅटर्न उभा केला.