kavita doghanchi (कविता दोघांची )

सामान्य माणसाला जीवन जगत असताना जो अनुभव प्रकष्राने येतो, तो साध्या शब्दांत ग्रथित केला आहे. कविता वाचताना रसिकाला वाटले की, 'अरेच्चा! मलाही असंच वाटत होतं, मलाही असंच म्हणाचं होतं'. हेच या कवितांचे गुण विशेष आहे, म्हणून ही 'दोघांची कविता!'

Book Details

ADD TO BAG