Rahul Virchit Mahabhartatil Ufarata Ghatotkachha (
राहुल गांधी हे काँग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे काँग्रेसचा कसा ऱ्हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते काँग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचूक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय.