Nashta Need (नष्ट नीड)
चारू, आदित्य आणि शशांक हे आपापल्या जागी एका विशिष्ट परिस्थितीत सापडले आहेत. त्या परिस्थितीत त्यांचा मानसिक कोंडमारा होतो आहे. या कोंडमा-यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना त्यांच्या जवळच्याच व्यक्तींच्या सहवासात सापडतो. हा मार्ग आपल्याला नक्की कुठे नेणार आहे, याच भान येण्याआधीच त्यांनी या मार्गावर चालायला सुरूवात केलेली असते. त्यांच्या या, त्यांच्या स्वाभाव धर्मानुसार पुढे जाणा-या वाटचालीचे टप्पे टागोर या कथानकानमधून