Yene Bodhe Aamha | Aso Sarva Kal || (येणे बोधे आम्
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात सोनोपंत दांडेकरांचे कार्य अविस्मरणीय आहे. तत्त्वज्ञानासारखा विषय अभ्यासून सोनोपंतांनी सामान्य माणसाच्या संस्कृती कारणाशी अखंड नाते जोडले, त्यामुळे वारकरी संप्रदायात वर्तानाचे नवे भान आले. या भानाला पौर्वात्य आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची बैठक देणार्या सोनोपंतांचे रसाळ चरित्र.