-
Mulancha Aahar (मुलांचा आहार)
प्रतेक स्वतंत्र राष्ट्राने आपला प्रजेला आरोगपूर्ण जगणासाठी आहार देणे, त्या राष्ट्राचे आद्य कर्तव आहे. पाश्चिमात राष्ट्रांत योग्य अन्न पुरवठ्यास महत्त्वाचे स्थान दिले आहे. भारतातील निरनिराळा राज्यातून आहाराची पाहणी करणात आली. त्यामधे असे स्पटपणे आढळून आले की सध्याचा सर्वसाधारण आहार अयोग्य आहे. याचा सगळ्यात वाईट परिणाम लहान मुलांवर होतो. मुलांचा वाढीच्या वयात जर योग्य आहार दिला नाही, तर तांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक वाढ खुंटते. आज भारतातील ९० टक्वे मुलांना अयोग्य आहार मिळत आहे. याचे कारण म्हणजे दारिद्र्य, अपुरा अन्न पुरवठा, अज्ञान, अंधश्रद्धा आणि महत्त्वाचे म्हणजे आहार शिक्षणाचा अभाव. आजची मुले उद्याचे नागरिक. तांनी स्वत:ची आणि राष्ट्राची कर्तवे योग्य तर्हेने पार पाडणासाठी योग्य आहार आवशक आहे. या दृटिकोनातून मुलांचा आहार हे पुस्तक अत्यंत उपुक्त व माहितीप्रद आहे. प्रतेक पालकाने ते वाचलेच पाहिजे.
-
Kaddhanyache Vividha Padarth (कडधान्यांचे विविध पद
कडधान्य हा आपल्या आहारातील अविभाज्य घटक आहे. कडधान्यांत प्रोटिन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, लोह इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. कडधान्यांचे रोजच्या आहारातील महत्त्व लक्षात घेऊन बनविलेले विविध पदार्थ या पुस्तकात दिलेले आहेत. सोबत त्या त्या कडधान्यांचे महत्त्वही सांगितलेले आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या आहेत. या पुस्तकाच्या लेखिका सौ. वैयजंती केळकर ह्यांची आतापर्यंत 18 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. `चैत्रांगण’ या त्यांच्या पुस्तकास `महाराष्ट्र शासना’चा पुरस्कार मिळाला. अनेक ठिकाणी परीक्षक म्हणूनही त्या जात असतात.