Parthsutra (पार्थसूत्र)
पार्थसूत्र' ही अर्जुनाच्या जीवनयात्रेतील एक प्रेरणादायी गाथा आहे. महाभारत या कालातीत महाकाव्याचा आधार घेत, हे पुस्तक नेतृत्व, जीवनध्येय, अंतःशक्ती आणि भावनिक स्थैर्य यांचे मौल्यवान धडे वाचकांसमोर आणते. प्राचीन तत्त्वज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन यांची सांगड घालत, लेखकद्वयी वाचकांना अर्जुनाचे आयुष्य उलगडवून दाखवतात. तुम्ही नवोदित व्यावसायिक असाल किंवा अनुभवी, विद्यार्थी असाल किंवा शिक्षक, कुटुंबातील सदस्य असाल - वडील, आई, मुलगा, मुलगी, सासू, सून किंवा इतर कुठलेही नाते असो... 'पार्थसूत्र' आपल्या प्रत्येकातल्या अर्जुनाशी संवाद साधते.