Avismarniya Bhartiya Itihasatil Avismaraniya Yoddh

भारतातले पंधरा शूर स्त्री-पुरुष ज्यांनी आक्रमणकर्त्यांपुढे कधीही शरणागती पत्करली नाही. पण इतिहास त्यांना विसरला आणि हरवून बसला. या कथा आहेत, आपल्या अधिकाराचं, श्रद्धेचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी लढलेल्या निडर योद्ध्यांच्या ! काश्मीरचा ललितादित्य मुक्तपीड • आसामचा लचित बारफुकान राजाराज चोल आणि राजेंद्र चोल • कान्होजी आंग्रे गुजरातची राणी नायकी देवी • बंदासिंह बहादूर वारंगलची राणी रुद्रमा देवी त्रावणकोरचे मार्तंड वर्मा मेवाडचा महाराणा कुंभा • इंदोरच्या देवी अहल्याबाई होळकर• उल्लालची राणी अब्बाक्का चौटा • मणिपूरचे राजर्षी भाग्यचंद्र जयसिंग• अहमदनगरची चांद बीबी . शिवगंगा इथली वेलू नचियार. अवधची बेगम हजरत महल

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category