26-11 Mumbaivaril Halla

कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी,साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजीत थैमान घालतात.त्याची ही प्रत्यक्षदक्षी कहाणी.परदेशी पर्यटक,श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड क‍ॅफे,ते ताज आणि हॉटेल ट्रायडेंट-ओबेरॉय पर्यंतच्या मुक्त संचारात नरीमन हाउस आणि सीएसटी येथेही त्यांनी बेबंद नरसंहार केला.हे सर्व वाचताना दु:ख आणि वैफल्याने मन विषण्ण होते....असे हल्ले भारताला आणखी काही काळ तरी सोसावे लागणार आहेत,याची कारणमीमांसा ज्येष्ट पत्रकार हरिंदर बावेजा यांनी केली आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category