-
Kaushalye Vel Vyasthapanachi (कौशल्य वेळ व्यवस्थाप
वेळ व्यवस्थापन हा शब्दप्रयोग थोडासा गफलत करणारा आहे . आपण वेळ निर्माण किवा नष्ट करू शकत नाही ,थांबवू किवा साठवू शकत नाही . अशा वेळी वेळ व्यवस्थापन म्हणजे वेळेचं व्यवस्थापन नव्हे, तर व्यवस्थापन करावं लागतं ते आपल्या स्व :चं ,हे प्रथम लक्षात घ्यावं लागतं . वेळ व्यवस्थापनाचे खरे कौशल्य आणि आव्हान आहे ते आपल्याजवळील उपलब्ध वेळेच्या अनुषंगाने आपणास दैनंदिन जीवनात पार पाडाव्या लागणाऱ्या वैयक्तिक ,व्यावसायिक , कौटुबिक आणि सामाजिक जबाबदायांचे सूत्रबध्द नियोजन व प्रयत्नपूर्वक अंमलबजावणी करण्यात , नियमितपणा आणि सातत्य राखण्यात ,त्याचबरोबर वेळेचा अपव्यय करणाऱ्या आपल्या काही सवयी व स्वभावदोषांवर मात करण्याची कौशल्य प्रयत्नपूर्वक आत्मसात करण्यात !
-
F.I.R. (एफ.आय.आर)
विना पुरोषोत्तम मोये याचे हे आठवे पुस्तक आणि पोलिस कथाचे दुसरे पुस्तक.
-
Mayechi Vin (मायेची वीण)
आत्या , तू लवकर येच ! हे वाक्य एकले आणि माझे डोळे भरून आले . या दुपारच्या साक्षीन मला घट्ट धरून ठेवलं होत. माहेरच्या नात्याची हि वीण आधीसारखीच घट्ट होती . आई नाही म्हणून माहेर संपलं का ? दादा ,वाहिनी ,केतकी आपलीच ना ? आईन जोडून दिलेलं हे नात मला पुन्हा माझ्या माहेरी बोलावत होत मायेची हि वीण जास्तच घट्ट विनात जात होती .
-
Savad Manyavarashi (संवाद मान्यवरांशी)
या पुस्तकात आपल्याला विज्ञान,उद्योग,तत्रज्ञान. साहस,अभिनय,काव्य,लेखन,निवेदन,साहस निवेदन,संस्कृतीदर्पण अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचा परिचय होईल. किशोरवयीन मुलांनी आवर्जुन वाचावे असे हे पुस्तक. या उतुंग मान्यावरची यशोगाथा सर्वत्र वाचकांना विशेषत युवावर्गाला प्रेरणादायी ठरेल हे निश्चित. या मुलाखती घेणारा सौ. प्रतिमा जोशी या विस्तार इलेक्ट्रोनिक प्रा.लि. या कंपनीच्या डिरेक्टर होता. निवारा वृद्धश्रमात त्या ऑनररी होमोपिथि म्हणून काम पाहतात. तसेच भगिनी निवेदिता प्रतिष्टान या पुण्यातील सेवाभावी संस्थेच्या त्या अध्याक्षा होता. या पूर्वी त्याची पाच पुस्तके प्रदर्शित झाली आहे.
-
Gallibol (गल्लीबोळ)
या देशात भ्रष्टाचाराविरूध्द बोलण सुध्दा पुन्हा आहे. बदलत्या काळात गुन्ह्याची व्याख्या बदलली आहे.अपराधी वाघासारखे छाती काढून फिरायला मोकळे आहेत. त्यांच्या विरुध्द बोट दाखवणाऱ्याला ते आपली शिखर समजतात . हे स्वातंत्र्य त्यांना सरकारने दिलं आहे कारण त्यांचा संबंध सतेच्या गल्ली -बोळापर्यंत आहे . सता जनतेच्या मतांवर मिळते . मतांसाठी ते कसा नोटांचा खेळ खेळवतात ते आता सर्वविदित आहे .