-
Pahila Varkari Aani Itar Lekh (पहिला वारकरी आणि इत
अंतकरण सुधारण्याचा मार्ग पुढ आला म्हणजे प्रायचित्ताचे मार्ग आपोआपचा निरुपयोगी ठरतात. नामयज्ञ, जपयज्ञ हाच खरा मार्ग. अंतकरण शुद्धीचा ध्यास म्हणजेच जपयज्ञ. ईश्वराचा नाव अंतकरण शुद्धीसाठी घेण म्हणजे चा खरी मूलगामी शुद्धी होय. रोगाचं मूळ नष्ट करणारा हाच खरा उपाय आहे. म्हणून श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात; 'किर्तनचेनी नटनाचे! नशिले व्यवसाय प्रायश्विताचे!!
-
Tiger (टायगर)
चंद्रकांतने टायगरचे रहस्य पाहिले होते आणि चंद्रकांतने ते उघड करण्याची धमकी दिली असावी, त्यामुळे त्याला आपल्या जीव गमवावा लागला. ज्या रात्री चंद्रकातची हत्या झाली त्या दिवसानंतर निग्रो फरार झाला होता. वास्तविक तो योगायोगान टायगरच्या फाशीच्या घरात गेला होता आणि त्याने चंद्रकांतचे डोके कापल्याचे पाहिले होते. त्यामुळे टायगरने त्याचा हातात बेड्या घातल्या होत्या. त्या तोडून तो त्या बुरुजावर गेला. तिथे शूटिंग घेतली गेली होती. जेव्हा मी रावसाहेबाना हि हकीकत सांगितली तेव्हा ती आचार्यचकित झाले होते. ते आचार्य कृत्रिम नव्हते हे मी ओळखले होते आणि माझ्या मनाने निर्णय घेतला कि रावसाहेब टायगर नाहीत. नंतर त्या रात्री नबाबसाहेब मला त्याचा पूर्वजाना दाखविण्यासाठी घेवून गेले त्या दिवशी मी त्याचे आजोबा,पणजोबा,खापरपणजोबा याची चित्रे लक्षपूर्वक पाहिली. नबाबसाहेब आदराने पाहत असत. त्यामुळे माझा ध्यानात आले कि टायगर कोण आहे.......
-
Khatyal Khatal (खट्याळ खटल)
विश्वास साळुंखे हे एक नाट्यकलावंत, शाहीर म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी विपुल नाट्यलेखनही केलेले अहे. अभिनयाची उत्तम जाण असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रासह देशभर मराठी व हिंदी नाटकाचे सादरीकरण केले. त्याच्या लेखन आणि अभिनयातील विनोदी बाज वैशिष्ट्यपूर्ण होता. विविध लोककला महोत्सवामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. लोककलाक्षेत्रामध्ये त्याचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी अनेक नवोदित कलावंत घडविले. त्याच्या या अलौकिक कार्यास शासनाने आणि विविध नामाकिंत संस्थांनी सन्मानाने गौरविलेले आहे. लेखक, अस्सल कलावंत, हाडाचे शिक्षक आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे विश्वास साळुंखे कायम स्मरणात राहतात.
-
Mrutudand. (मृत्युदंड)
विश्वास साळुंखे हे एक नाट्यकलावंत, शाहीर म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी विपुल नाट्यलेखनही केलेले अहे. अभिनयाची उत्तम जाण असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रासह देशभर मराठी व हिंदी नाटकाचे सादरीकरण केले. त्याच्या लेखन आणि अभिनयातील विनोदी बाज वैशिष्ट्यपूर्ण होता. विविध लोककला महोत्सवामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. लोककलाक्षेत्रामध्ये त्याचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी अनेक नवोदित कलावंत घडविले. त्याच्या या अलौकिक कार्यास शासनाने आणि विविध नामाकिंत संस्थांनी सन्मानाने गौरविलेले आहे. लेखक, अस्सल कलावंत, हाडाचे शिक्षक आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे विश्वास साळुंखे कायम स्मरणात राहतात.
-
Colar Tatha,Bayaka Satha (कॉलर ताठ,बायका साठ)
विश्वास साळुंखे हे एक नाट्यकलावंत, शाहीर म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी विपुल नाट्यलेखनही केलेले अहे. अभिनयाची उत्तम जाण असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रासह देशभर मराठी व हिंदी नाटकाचे सादरीकरण केले. त्याच्या लेखन आणि अभिनयातील विनोदी बाज वैशिष्ट्यपूर्ण होता. विविध लोककला महोत्सवामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. लोककलाक्षेत्रामध्ये त्याचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी अनेक नवोदित कलावंत घडविले. त्याच्या या अलौकिक कार्यास शासनाने आणि विविध नामाकिंत संस्थांनी सन्मानाने गौरविलेले आहे. लेखक, अस्सल कलावंत, हाडाचे शिक्षक आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे विश्वास साळुंखे कायम स्मरणात राहतात.
-
Paanpoi (पाणपोई)
हैदराबाद मुक्तिसंग्रामात मध्ये सहभाग, हैदराबाद येथे सेन्ट्रल को-ऑपरेटीव्ह युनियनमध्ये 'सहकार समाचार' चे उपसंपादक स्वामी रामानंद तीर्थच्या आदेशानुसार तेलंगणा व हैदराबाद येथे खादीकार्य. औरंगाबाद येथील स.भू. शिक्षण संस्थेचा सेवेत. प्राध्यापक पदावरून निर्वृतीनंतर या संस्थेच्या सरचिटणीसपदी, उपाध्यक्षपदी व आता अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. स.भू.पारवारिक मासिक पत्रिकेचा संपादकपदी कार्यरत. सोसायटी ऑफ व्हॅनगार्डस, विचार प्रकाशन सेक्लुअर फोरम, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, स्वामी रामानंद तीर्थ मेमोरिअल हैदराबाद, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती या संस्थातून संचालकपदी. गोविंदभाई यांच्या निकट सहवासात विविध क्षेत्रात कार्यरत. 'साम्ययोग' साप्ताहिकाचे संपादकपद दै. मराठावाडा. दै. लोकमत, दै.सकाळ साधना साप्ताहिकातून विपुल लेखन. 'रविवारचा शोधात' या बालअंकाकीकेस महाराष्ट्र राज्य शासनाचा सन २००७-०८ या वर्षासाठीचा प्रौड वाड्मय विभागाचा 'शाहीर अमरशेख पुरस्कार'
-
Do Gaj Jami Bhi Na Mili Ani Itar Lekh (दो गज जमीं
सामाजिक परिवर्तन, सामाजिक बद्दल हे शब्द अहंकार सुखावतात. समाज मात्र पाण्यातील भोवऱ्यात सापडलागत गटांगळया खात राहतो. मानव कुठून तरी निघाला, कोठे तरी जाणार आहे. पण मार्ग कोणता, दिशा कोणती? हे प्रश्न बिकट राहत आले, बिकटच राहणार, हि अशी ठाम विधाने बोरीकर नेमकी डाव्याचा आणि परिवर्तनवाद्याचा बाबतीतच का करतात? 'रा.स्व. संघ' असाच विचार करून कायम परिवतर्नवाद्याचा तेजोभंग करीत असतो. बदलांचे कारण सक्ती आणि अभावितापणा असतो असे सागणे म्हणजे विचारी बुद्धिवान माणसाचे स्थान नाकारणे. बोरीकर आपोआपावादी आहेत काय? ते मानवी प्रयत्न झूट ठरविते. ईश्वरी संचालनही नाकारतात. मग वनस्पतीप्रमाणे मानव वाढतो. तुटतो, संपतो आणि परत अंकुरते असा निर्सगबद्ध असतो कि काय?…इत्यदि प्रश्नाचा विचार-विर्मष दिनकर बोरीकर यांनी 'दो गज जमी भी ना मिली' या ग्रंथातील लेखामधून प्रकर्षाने माडले आहेत.
-
Babhalichya Shenga (बाभळीच्या शेंगा)
अस्सल ग्रामीण बोली भाषेचा बाज आणि वास्तवाचे भान असलेली सुभाष तायडे याची कथा आज मराठी साहित्यात मोठा वाचक वर्ग निर्माण करते आहे. बदलत चाललेले गाव- खेड्यातलं जीवन टिपत असतानाच मातीत खोल रुतून बसलेल्या रीतीभातीला द्रारीद्र्याची पाळमुल अजूनही ठोचतच आहेत असा. स्वतंत्र्योत्तर भयोत्सव चितारणारी त्याची कथा एका नवा आशावादही उभा करते. नाट्यमय संवाद, मनात भरेल असे ठळक व्यक्तिचित्रण, मनावर कोरल्या जाणारा प्रसंग, निर्सगवर्णातील जिवंतपणा, आल्हाद वातावरणनिर्मार्ती करणारे निवेदन आणि लेखक म्हणून मोठ्या अनुभवविश्वाची शिदोरी घेवून आलेल्या सुभाष तायडे याची हि कथा वाचकांना नक्कीच गुंतवून ठेवेल.....
-
Bilwapatra (बिल्वपत्र)
इष्टमित्राचा प्रेमाचा महिमा काय वर्णावा? तो तर माझासारखाच पेन्शनिवर निघाला. गोतावळ न भूतावालीसारखीचा! "टाकतील शीत तर दिसतील भूत!" असा पूर्वी नेम होता. म्हणून सारी गोतावळ भोवती गोल होत होतं. पण आता? आता शीत संपलीत, भूतही पांगतील !! पांगोत बापुडी! शेवटी... "एकाला चलो रे!" त्या म्हात्माचे बोल मनी ठसवून वाटचाल करतो आहे. कुठे? केव्हा? आणि कशी संपेल हे मात्र अजून मला कळाल नाही आणि आता कळूसुद्धा नये. कळून तरी काय उपयोग? तेलाचा घाण्याला झापडं लावलेल्या बैलाला आपण किती चालतो आहोत. हे जस कळत नाही तसच प्रपंचाचा घाण्याला मी एक! चालतोच आहे वाट!
-
Vaishwik Sanskardhara (वैश्विक संस्कारधारा)
उज्ज्वला गोपाळराव टाकळकर. शासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. लेखनाची, वाचनाची,आध्यात्मिक,श्रवनाची मनस्वी आवड व जिज्ञासा,कथा,कविता,हिंदी कविता,करण्याची आवड. सनातन संस्कार कथा, आध्यात्मिक हस्तलिखित व अनेक कविता संग्रहित आहेत. अध्यात्मिक वाचनामुळे व श्रवनामुळे आणि आई-वडीलाच्या सत्संगाने भागवत साराचे आपल्या शब्दात शब्दांकन केलेले आहे ग़ीतेच्या अध्यायांचा थोडक्यात अर्थ सांगणे, नामस्मरणातील प्रवचन देणे इ. उपक्रम त्या राबवितात. 'वानप्रस्थ','आहुती' व 'श्रीकृष्ण कथा ' इत्यादी पुस्तके प्रतिभा प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेले आहे
-
Munni Mobile (मुन्नी मोबाईल)
बिंदू माधवची 'ती' मुन्नी मोबाईल झाली. एखादा अवखळ नदीसारखा तिचं आयुष्य, लहान झऱ्याच्या रूपाने उगम होऊन नदीत रुपांतरीत होणारा तीच जीवन पुढे अनेक खडतर खाचखळग्याचा अनुभवातून ठेचाळत वाहत असा एका अतर्क्य वाटेवर येउन धडकते कि,जिथे लौकिक,सभ्य-असभ्यतेचे क्षीतिज काळावंडून जात आणि त्या आर्त काळोखाचा डोहात मुन्नीला शोधताना माणूस आणि समाजाचा अवकाशात वाचक हरवून जातो.... सुप्रसिद्ध लेखक प्रदीप सौरभ याच्या सिद्दहस्थ लेखणीतून अवतरलेली हि साहित्यकृती मराठीत अनुवादित करून प्रा. दिनकर बोरीकरांनी मोलाचे योगदान दिले आहे...
-
Sudmruti Amba (सूडमूर्ती अंबा )
महाभारतातील अंबा प्रकरण हे सुडाचे फार बोलके उदाहरण आहे. तसे पाहिले तर अंबा हि स्त्री आहे. म्हणजेच या प्रसंगी ती उपवर कन्याच आहे. तरीही ज्या जिद्दीने भीष्माचा सूड घेण्याचा तिचा निध्रार आणि त्यानुसार तिने केलेले प्रयत्न पाहिला कि मन थक्क होते. अंबेची सुडकथा म्हणेज एका नामी स्त्रीने एकाकीपने केलेल्या अन्यायविरुद्ध दिलेला लढा आहे. भीष्माचा दरारा आणि अलोकिक पराक्रम विचारात घेता एका असहाय आणि अगतिक स्त्रीने त्याचाविरुद्ध मांडलेल्या हा संघर्ष सामन्य वाटत नाही. भीष्माविरुद्ध या अंबेचा संताप इतका प्रखर होता कि, त्याचा सूड घेणाव्यक्तीरीक्ति तिने आयुष्यात इतर कसलेच चिंतन आणि चिंता केली नाही आहे. भीष्माचा सामर्थ्यासमोर आपण किती नगण्य आहोत याची तिला यर्थाथ जाणीव होतीच. तरीही अंबा स्वस्थ बसेलेली नाही....
-
Mrutyunidra (मृत्युनिद्रा)
आणि त्या प्रेताने हालचाल केली. त्याने खाडकन डोळे उघडले. विजयची बोबडीच वळाली. प्रेताची नझर थेट विजयवर खिळली होती. ती नजर विषारी, विखारी, दाहक आणि निव्रेध होती. वटारलेले डोळ्यातील रक्तावर्णी रेषा ठळकपणे नजर भिडवन विजयचा अलम दुनियेतील कुणाचाही आवाक्याबाहेरील गोष्ट होती. प्रेताच्या नजरेतील दाहक विखार. विजयच्या अंगागात दाह उठवून गेला. ज्याअर्थी ते कोणत्याही क्षणी कोणतीही हालचाल करू शकत होतं. अशा अघोरी, भयंकर शक्तीशी लढण्याचा अनुभव विजयला नव्हता.
-
Chakravyuh (चक्रव्यूह).
चक्रव्यूह इरेना त्याच वेगाने फेकली जात होती; धुमसत होती. परिघाच्या कोणत्याही बिंदुतून निसटण्याचा पुसटसा प्रयत्नजरी केला तर राजा मानसिंग स्वताचा त्रिज्येने परिघाचा त्या बिंदुला स्पर्शत होता.या चक्रव्यूहाचा जनक राजा मानसिंग होता.तो सर्वव्यापी झाला होता. इरेनाला तिचा दोन्ही मेगीनोको या व्युहामध्ये आणून अडकवलं होतं.आफ्रिका,भारत,नायजेरिया अशा देशामधून बळी देण्याची परंपरा आहे असे इरेना ऐकून होती. बळी हि संकल्पना आता आपल्यासाठी सार्थ ठरलीय. असे इरेनाला वाटू लागल आहे. स्वत इरेनाला चक्रव्यूह भेदता येत नव्हत. मानसिंग तिला चक्रव्युहाबाहेर पडू देत येत नव्हता. इरेना बाहेरून मदत मागवू शकत नव्हती. आता आशेचा एकाचा किरण होता...