-
Jaganyachi Gatha (जगण्याची गाथा)
आधुनिकरणाच्या टप्प्यावर गावाची प्रचंड पडझड होत आहे. भौतिक साधने व यंत्रसामगीच्या धावत्या गतीमुळे मानवी जीवनाचा कायाकल्प अपरिहार्य ठरतो आहे. नवी मने घडत आहेत. जागतीकिकरणाने प्रभावित काळाचे दृश्य स्वरुपबरोबरच मानवी आंतरिकतेवरही आघात होत आहेत. हा कालबदलतील दुभंग, पेच मोहन कुंभार याच्या कवितेत मध्यवर्ती आहे. नगर केंद्री मानवी कोलाहलाच अटीतटीचा संघर्ष या कवितेत आहे. शहर आणि गाव या व्द्व्दसमासातून तो व्यक्त झाला आहे . तो भूत आणि वर्तमानाशी सांधलेला आहे .शहरकेन्द्रि मूल्यांच्या चौखूर आक्रमणाची नोंद या कवितेत आहे . एका अर्थाने भूमी ,प्रदेश व संस्कृतीवरील हे आक्रमण आहे . भूतकाळातील विसाव्याच्या सावलीतून त्याच्या वाट्याला आलेल्या परके व पोरकेपणाची जाणीव आहे . याचा शेवट काय असेल या भीतीचे सावट तीवर आहे. मायनिगरुपाने शेती व प्रदेश बेचिराख करणाऱ्या काळ्या सावलीचे गडद सूचन या कवितेत आहे . वर्तमानातल्या क्षणांना तोलून धरणारी विसाव्याच्या सृष्टीतील ओलाव्याची क्षणचित्रे या संवेदनशीलतेत आहेत . ती संयत अशा भाषारुपातून व तळाकोकनी बोलीचिन्हांच्या लयींतून अवतीर्ण झाली आहेत . भूमी , निसर्ग व मानवी जगावर होणाऱ्या आक्रमणाची नोंद यंत्रसंस्कृतीशी निगडीत हिंस्त्र प्रतिमांमधून घेतली गेली आहे . मनुष्य व निसर्गाजीवनातला अस्वस्थ . कालस्वर जगण्याची गाथा मधून व्यक्त झालेला आहे .
-
Pahila Varkari Aani Itar Lekh (पहिला वारकरी आणि इत
अंतकरण सुधारण्याचा मार्ग पुढ आला म्हणजे प्रायचित्ताचे मार्ग आपोआपचा निरुपयोगी ठरतात. नामयज्ञ, जपयज्ञ हाच खरा मार्ग. अंतकरण शुद्धीचा ध्यास म्हणजेच जपयज्ञ. ईश्वराचा नाव अंतकरण शुद्धीसाठी घेण म्हणजे चा खरी मूलगामी शुद्धी होय. रोगाचं मूळ नष्ट करणारा हाच खरा उपाय आहे. म्हणून श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात; 'किर्तनचेनी नटनाचे! नशिले व्यवसाय प्रायश्विताचे!!
-
Tiger (टायगर)
चंद्रकांतने टायगरचे रहस्य पाहिले होते आणि चंद्रकांतने ते उघड करण्याची धमकी दिली असावी, त्यामुळे त्याला आपल्या जीव गमवावा लागला. ज्या रात्री चंद्रकातची हत्या झाली त्या दिवसानंतर निग्रो फरार झाला होता. वास्तविक तो योगायोगान टायगरच्या फाशीच्या घरात गेला होता आणि त्याने चंद्रकांतचे डोके कापल्याचे पाहिले होते. त्यामुळे टायगरने त्याचा हातात बेड्या घातल्या होत्या. त्या तोडून तो त्या बुरुजावर गेला. तिथे शूटिंग घेतली गेली होती. जेव्हा मी रावसाहेबाना हि हकीकत सांगितली तेव्हा ती आचार्यचकित झाले होते. ते आचार्य कृत्रिम नव्हते हे मी ओळखले होते आणि माझ्या मनाने निर्णय घेतला कि रावसाहेब टायगर नाहीत. नंतर त्या रात्री नबाबसाहेब मला त्याचा पूर्वजाना दाखविण्यासाठी घेवून गेले त्या दिवशी मी त्याचे आजोबा,पणजोबा,खापरपणजोबा याची चित्रे लक्षपूर्वक पाहिली. नबाबसाहेब आदराने पाहत असत. त्यामुळे माझा ध्यानात आले कि टायगर कोण आहे.......
-
Marathi Katha: Good,Bhaya va Rahasya (मराठी कथा: ग
आदिम काळापासून माणसाच्या कल्पनाशक्तीला असलेल अज्ञाताचं, अदभुताच आकर्षण काळाचा ओघात विविध रूप घेत प्रगटत राहिलं. आधुनिक वाड्मयातही गूढकथा,भयकथा, रहस्यकथा यांनी मोठा वाचकवर्ग आपल्याकडे खेचून घेतला आहे. अनेकांना त्यांनी वाचनाची गोडी लागली आहे. अस असूनही आजवर हे कथाप्रकार उपेक्षितच राहिले होते. कल्पनेण गुंफलेल्या या सावल्यांच्या नक्षीच विणकाम तपासून पाहण्याचा, त्याची परपंरा आणि साहित्य व्यहारातल स्थान अज मावण्याचा एक प्रयत्न म्हणजे 'मराठी कथा : गूढ,भय व रहस्य'
-
Khatyal Khatal (खट्याळ खटल)
विश्वास साळुंखे हे एक नाट्यकलावंत, शाहीर म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी विपुल नाट्यलेखनही केलेले अहे. अभिनयाची उत्तम जाण असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रासह देशभर मराठी व हिंदी नाटकाचे सादरीकरण केले. त्याच्या लेखन आणि अभिनयातील विनोदी बाज वैशिष्ट्यपूर्ण होता. विविध लोककला महोत्सवामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. लोककलाक्षेत्रामध्ये त्याचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी अनेक नवोदित कलावंत घडविले. त्याच्या या अलौकिक कार्यास शासनाने आणि विविध नामाकिंत संस्थांनी सन्मानाने गौरविलेले आहे. लेखक, अस्सल कलावंत, हाडाचे शिक्षक आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे विश्वास साळुंखे कायम स्मरणात राहतात.
-
Mrutudand. (मृत्युदंड)
विश्वास साळुंखे हे एक नाट्यकलावंत, शाहीर म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी विपुल नाट्यलेखनही केलेले अहे. अभिनयाची उत्तम जाण असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रासह देशभर मराठी व हिंदी नाटकाचे सादरीकरण केले. त्याच्या लेखन आणि अभिनयातील विनोदी बाज वैशिष्ट्यपूर्ण होता. विविध लोककला महोत्सवामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. लोककलाक्षेत्रामध्ये त्याचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी अनेक नवोदित कलावंत घडविले. त्याच्या या अलौकिक कार्यास शासनाने आणि विविध नामाकिंत संस्थांनी सन्मानाने गौरविलेले आहे. लेखक, अस्सल कलावंत, हाडाचे शिक्षक आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे विश्वास साळुंखे कायम स्मरणात राहतात.
-
Colar Tatha,Bayaka Satha (कॉलर ताठ,बायका साठ)
विश्वास साळुंखे हे एक नाट्यकलावंत, शाहीर म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी विपुल नाट्यलेखनही केलेले अहे. अभिनयाची उत्तम जाण असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रासह देशभर मराठी व हिंदी नाटकाचे सादरीकरण केले. त्याच्या लेखन आणि अभिनयातील विनोदी बाज वैशिष्ट्यपूर्ण होता. विविध लोककला महोत्सवामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. लोककलाक्षेत्रामध्ये त्याचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी अनेक नवोदित कलावंत घडविले. त्याच्या या अलौकिक कार्यास शासनाने आणि विविध नामाकिंत संस्थांनी सन्मानाने गौरविलेले आहे. लेखक, अस्सल कलावंत, हाडाचे शिक्षक आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे विश्वास साळुंखे कायम स्मरणात राहतात.
-
Paanpoi (पाणपोई)
हैदराबाद मुक्तिसंग्रामात मध्ये सहभाग, हैदराबाद येथे सेन्ट्रल को-ऑपरेटीव्ह युनियनमध्ये 'सहकार समाचार' चे उपसंपादक स्वामी रामानंद तीर्थच्या आदेशानुसार तेलंगणा व हैदराबाद येथे खादीकार्य. औरंगाबाद येथील स.भू. शिक्षण संस्थेचा सेवेत. प्राध्यापक पदावरून निर्वृतीनंतर या संस्थेच्या सरचिटणीसपदी, उपाध्यक्षपदी व आता अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. स.भू.पारवारिक मासिक पत्रिकेचा संपादकपदी कार्यरत. सोसायटी ऑफ व्हॅनगार्डस, विचार प्रकाशन सेक्लुअर फोरम, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, स्वामी रामानंद तीर्थ मेमोरिअल हैदराबाद, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती या संस्थातून संचालकपदी. गोविंदभाई यांच्या निकट सहवासात विविध क्षेत्रात कार्यरत. 'साम्ययोग' साप्ताहिकाचे संपादकपद दै. मराठावाडा. दै. लोकमत, दै.सकाळ साधना साप्ताहिकातून विपुल लेखन. 'रविवारचा शोधात' या बालअंकाकीकेस महाराष्ट्र राज्य शासनाचा सन २००७-०८ या वर्षासाठीचा प्रौड वाड्मय विभागाचा 'शाहीर अमरशेख पुरस्कार'
-
Do Gaj Jami Bhi Na Mili Ani Itar Lekh (दो गज जमीं
सामाजिक परिवर्तन, सामाजिक बद्दल हे शब्द अहंकार सुखावतात. समाज मात्र पाण्यातील भोवऱ्यात सापडलागत गटांगळया खात राहतो. मानव कुठून तरी निघाला, कोठे तरी जाणार आहे. पण मार्ग कोणता, दिशा कोणती? हे प्रश्न बिकट राहत आले, बिकटच राहणार, हि अशी ठाम विधाने बोरीकर नेमकी डाव्याचा आणि परिवर्तनवाद्याचा बाबतीतच का करतात? 'रा.स्व. संघ' असाच विचार करून कायम परिवतर्नवाद्याचा तेजोभंग करीत असतो. बदलांचे कारण सक्ती आणि अभावितापणा असतो असे सागणे म्हणजे विचारी बुद्धिवान माणसाचे स्थान नाकारणे. बोरीकर आपोआपावादी आहेत काय? ते मानवी प्रयत्न झूट ठरविते. ईश्वरी संचालनही नाकारतात. मग वनस्पतीप्रमाणे मानव वाढतो. तुटतो, संपतो आणि परत अंकुरते असा निर्सगबद्ध असतो कि काय?…इत्यदि प्रश्नाचा विचार-विर्मष दिनकर बोरीकर यांनी 'दो गज जमी भी ना मिली' या ग्रंथातील लेखामधून प्रकर्षाने माडले आहेत.
-
Babhalichya Shenga (बाभळीच्या शेंगा)
अस्सल ग्रामीण बोली भाषेचा बाज आणि वास्तवाचे भान असलेली सुभाष तायडे याची कथा आज मराठी साहित्यात मोठा वाचक वर्ग निर्माण करते आहे. बदलत चाललेले गाव- खेड्यातलं जीवन टिपत असतानाच मातीत खोल रुतून बसलेल्या रीतीभातीला द्रारीद्र्याची पाळमुल अजूनही ठोचतच आहेत असा. स्वतंत्र्योत्तर भयोत्सव चितारणारी त्याची कथा एका नवा आशावादही उभा करते. नाट्यमय संवाद, मनात भरेल असे ठळक व्यक्तिचित्रण, मनावर कोरल्या जाणारा प्रसंग, निर्सगवर्णातील जिवंतपणा, आल्हाद वातावरणनिर्मार्ती करणारे निवेदन आणि लेखक म्हणून मोठ्या अनुभवविश्वाची शिदोरी घेवून आलेल्या सुभाष तायडे याची हि कथा वाचकांना नक्कीच गुंतवून ठेवेल.....
-
Bilwapatra (बिल्वपत्र)
इष्टमित्राचा प्रेमाचा महिमा काय वर्णावा? तो तर माझासारखाच पेन्शनिवर निघाला. गोतावळ न भूतावालीसारखीचा! "टाकतील शीत तर दिसतील भूत!" असा पूर्वी नेम होता. म्हणून सारी गोतावळ भोवती गोल होत होतं. पण आता? आता शीत संपलीत, भूतही पांगतील !! पांगोत बापुडी! शेवटी... "एकाला चलो रे!" त्या म्हात्माचे बोल मनी ठसवून वाटचाल करतो आहे. कुठे? केव्हा? आणि कशी संपेल हे मात्र अजून मला कळाल नाही आणि आता कळूसुद्धा नये. कळून तरी काय उपयोग? तेलाचा घाण्याला झापडं लावलेल्या बैलाला आपण किती चालतो आहोत. हे जस कळत नाही तसच प्रपंचाचा घाण्याला मी एक! चालतोच आहे वाट!
-
Vaishwik Sanskardhara (वैश्विक संस्कारधारा)
उज्ज्वला गोपाळराव टाकळकर. शासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. लेखनाची, वाचनाची,आध्यात्मिक,श्रवनाची मनस्वी आवड व जिज्ञासा,कथा,कविता,हिंदी कविता,करण्याची आवड. सनातन संस्कार कथा, आध्यात्मिक हस्तलिखित व अनेक कविता संग्रहित आहेत. अध्यात्मिक वाचनामुळे व श्रवनामुळे आणि आई-वडीलाच्या सत्संगाने भागवत साराचे आपल्या शब्दात शब्दांकन केलेले आहे ग़ीतेच्या अध्यायांचा थोडक्यात अर्थ सांगणे, नामस्मरणातील प्रवचन देणे इ. उपक्रम त्या राबवितात. 'वानप्रस्थ','आहुती' व 'श्रीकृष्ण कथा ' इत्यादी पुस्तके प्रतिभा प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेले आहे
-
A.P.J.Abadul Kalam Ani Srujan Pal Singh Vidnyacha
भारताचे माजी राष्टपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके 'शिक्षक' ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि विख्यात तरुण लेखक सृजन पाल सिंग यांनी सखोल संशोधनातून हे पुस्तक साकारलं आहे. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अतुलनीय कामगिरीने आपण काय साध्य केलं आहे व त्याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहेत, याची रंजक माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकातून त्यांनी भविष्यकालीन विज्ञानाचा, त्यातील क्षेत्रांचा वेध घेवून त्याविषयीचा व्यापक चित्र आजच्या विद्याथ्यापुढे उभं केलं आहे. तसंच भविष्यात विज्ञानात मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या रोबोटिक्स, एरोनॉटिक्स (विमानविद्या), स्पेस सायन्स (अंतराळ विज्ञान), नुरोसायन्स (मेंदू विज्ञान) यासारखा 'आउट ऑफ द बॉक्स' कॅरीरचा सहजसोप्या भाषेत, सखोल परिचय करून दिला आहे. पुस्तकाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून प्रत्येक प्रकरणात त्या त्या शास्त्राची ओळख, त्याची व्याप्ती, तो विषय शिकवणाऱ्या शिक्षकांशी साधलेला संवाद, एका तज्ञाची मुलाखत आणि पालकांसाठी काही टिप्सही देण्यात आल्या आहेत.
-
Guide (गाइड)
आर क़े .नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक . त्यांच्या ' द गाइड ' या इंग्रजी कादंबरीला १९६० मध्ये ' साहित्य अकादमी ' पुरस्कार प्राप्त झाला आणि एका श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली . १९६५ मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ' गाइड' हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कांदबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी ,तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या . आज पाच दशंक उलटून गेली तरी अनेक प्रश्न चर्चेत राहिले . एका सामान्य भोगवादी राजू गाइडच अध्यात्मिक 'स्वामी 'मध्ये रुपांतर होऊ शकत ? एका कलासक्त विवाहित स्त्रीने पतीला सोडून नृत्यकलेचा ध्यास घेण , राजूसारख्या परपुरुषासोबत राहणं नैतिकतेच्या चोकटीत बसत? मूळ कथेत व चित्रपट कथेत काय फरक होता ? तो योग्य होता का ? यांसारखा अनेक प्रश्नांचा उलगडा हि कांदबरी वाचल्याशिवाय होण अशक्यच . सर्जनशीलतेचा ध्यास,ज्ञान-संशोधनाच ध्यास , भोगवाद व अध्यात्म अशा अनेक गोष्टींचं एकात्म चिंतन करायला लावणाऱ्या मूळ इग्रजी कांदबरीचा उल्का राउत यांनी सिद्ध केलेला हा अनुवाद कल्पनारम्यता आणि अध्यात्म यांचा अभूतपूर्व मेळ घालणारी , अत्यंत रोचक व तत्वाण्यानात्मक डूब असलेली हि कांदबरी मराठी वाचकांसाठी आजही एक आगळी आनंदपर्वणी ठरते-गाइड
-
Happy Lagna.com Bhag-2 (हॅपी लग्न .कॉम भाग-1)
लग्नाला पांच-सहा वर्ष झाल्यानंतर संसारात जेव्हा तोचतोचपणा वाटू लागतो, जोडीदार निरास आणि कंटाळवाणा होऊन जातो तेव्हा आपल्या या सर्वांत जवळचा नात्याला खतपाण्याची गरज लागते. हे खतपाणी म्हणजे नेमकं काय, कशाप्रकारे हे नातं पुन्हा एकदा बहरू शकतं याचं प्रभावी मार्गदर्शन या पुस्तकात आहे. विजय नागास्वामी यांनी लग्नाच्या नात्यात ऊदभवणाऱ्या अनेक नाजूक आणि जटील समस्याची ओळख करून दिली आहे. वरवर क्षुलल्क वाटणाऱ्या गोष्टी पुढे जाऊन क्लिष्ट समस्येच रूप कसं धारण करू शकतात हे त्यांनी अनेक उदाहरणामधून स्पष्ट केल आहे. नवरा व बायको यांचे भिन्न स्वभाव, वेगळ्या आवडी-निवडी, दोन टोकाची ध्येय,लुडबुड करणारे त्यांचे नातेवाईक इथपासून ते लैंगिक समस्या आणि विवाहबाह्य संबंध असा एक मोठा पट या पुस्तकात त्यांनी मांडला आहे . केवळ समाजाला घाबरून किंवा सोयींच आहे म्हणून लग्न टिकवण्यात अर्थ नाही . तुम्हाला ज्याच्या जोडीने आयुष्याचा आनंद उपभोगायचा आहे , कौटुंबिक सुख वृद्धिंगत करायचं आहे , अशा नात्याला कायम बहरत ठेवण्यासाठी वाचा....
-
Happy Lagna.com Bhag-1 (हॅपी लग्न .कॉम भाग-1)
लग्न हा आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा मानला जात असला, तरी निकोप सहजीवनाकडे वाटचाल होणं म्हणजेचं खऱ्या अर्थाने लग्न यशस्वी होणं, असा कानमंत्र क्वीचितच मिळतो. आणि मग बरेच जण 'पदरी पडल अन पवित्र झालं' म्हणत लग्न रेटत तरी राहतात किंवा मागचा-पुढचा विचार न करता 'काडीमोड' तरी करतात. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ विजय नागास्वामी यांनी या पुस्तकात लग्न यशस्वी होण्यासाठी लग्न आधी पासूनच त्याचा पाया भक्कम कसा करावा, सहजीवन कसं 'फुलवत' न्यावं, हे सहजसोप्या भाषेत समजावून सागितलं आहे. गेल्या काही वर्षात, स्त्री-पुरुष याचे संसारातले 'रोल्स' बदलल्याने नातेसंबंधांवर झालेला परीणामाचाही यात विचार केला आहे. पुस्तकात नागास्वामी यांनी पुढील विषय उदाहरणासह स्पष्ट केले आहेत. * जोडीदाराची निवड * भावनिक व लैंगिक नात्यांचा विकास * लग्नाचा बदलत स्वरूप * एकमेकाच्या कुटुंबाशी असलेले नातेसबंध * व्यक्तिगत स्पेस * कॅरिअर व कुटुंबाचा समतोल इत्यादि.... लग्न झालेला किंवा होऊ घातलेल्या अन सुखी सहजीवनाच्या शोधात असलेल्या प्रयेत्कासाठी उपयुक्त आणि हो, भेट देण्यासाठी उत्तम!
-
Vachanpurti ( वचनपूर्ती )
लक्षावधी स्त्री-पुरुषांना स्वप्नाचा पाठपुरावा करयाला उद्युक्त करणाऱ्या 'अँमवे' बदल्यचा अवघड प्रश्नांना हि आहेत थेट उत्तर! 'प्रॉमिसेस टु कीप' हि 'अँमवे' नावाच्या सत्यकथा आहे. जे व्हॅन अॅन्डेल आणि रिच डिव्होस या दोघा आदर्शवादी उद्योगजकानी केलेल्या आरंभापासून ते आज लाखो स्वतंत्र वितरक असलेली, थेट विक्री क्षेत्रात एक साम्राज्य उभं केलेली, कोट्यावधी रुपयाचा उलाढाली करणारी बहुराष्टीय कंपनी बनलेल्या कंपनीची हि कहाणी. गेल्या दोन वर्षात सीबीएसवर '६० मिनीटेस' या कार्यक्रमात हजेरी लावून 'डोनाह्यु' मधे अध्यासानी पर्दापण करून राष्टीय स्तरावर माध्यामध्ये 'अँमवे' नं एकदम धडक मारली. चार्ल्स पॉल कॉन अनेक लोकप्रिय गैरसमजुतिना विराम देतात. मथळामागचा बातमी बनवलेल्या माणसाचा वर्णन करून, अवघड प्रश्नाची सरळ उत्तर देतात आणि 'अँमवे' च्या नाटकातील अनेक पात्राची झलकही दाखवतात.
-
Tumhi Jithe aahat Titun Tumhala Jithe Jayache Aahe
तुमचे जीवन चाकोरीबद्ध बनले आहे का? अधिक चांगल्या जीवनासाठी स्वतः बदलण्याची वेळ आली आहे का? 'चिकन सूप फॉर द सोल' मालिकेचे सहनिर्माते जॅक कॅनफिल्ड यांनी त्यांच्या ८ कोटी डॉलसेच्या व्यवसायाची सुरुवात शून्यातून केली. या पुस्तकातून सांगितलेल्या २५ मुलभूत तत्वांना ते आपल्या यशाचे श्रेय देतात. या तत्वाचे पालन करून जीवनात तुम्हाला हवे असलेले सर्वकाही तुम्हाला मिळवू शकतात. कॅनफिल्ड विचारधारा अतिशय स्पष्ट,सोपी आणि अत्यंत प्रभावी आहे. या तत्वाचा सहाय्याने तुम्ही व्यावसायिक, आर्थिक, सामाजिक आणि कौटूबिंक असा सगळ्या क्षेत्रात संपूर्णपणे बदल घडवून आणू शकतात.
-
Networkingchi Mulashare (नेटवर्किंगची मुळाक्षरे )
आयुष्यात केलेल्या लहान-सहान गोष्टीने नेटवर्किंग मध्ये बऱ्याच फरक पडतो. A-अटीट्युड(वृत्ती),B-ब्रंड व C-क्रीएटीव्हिटी(सर्जनशीलता) हि तर नुसती सुरुवात आहे, तुम्ही नवखे असाल किंवा अनुभवी नेटवर्किंग करणार असाल, तरी या पुस्तकामुळे तुम्ही आपल्या ग्राहकाशी, संभाव्य ग्राहकाशी व उद्योगाशी सबंधित इतर लोकाशी कसे वागता येईल , याचे चिंतन तुम्हाला करता येईल. या पुस्तकात तुम्ही खालील गोष्टी शिकाल: * नेटवर्क तयार करण्यासाठी दृढ संकल्पाची व लक्ष क्रेन्दित करण्याची आवश्यकता आहे. * सर्जनशीलतेचे महत्व आहे. * लोकांचा पाठपुरवा करणे इतके म्हत्वाचे आहे, कि तुमचा दैनंदिन दिनचर्येसाठी तुम्ही त्यासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. नेटवर्किंगची मुळाक्षरे हे पुस्तक कॉफी शॉप किवा विमानात बसून सुद्धा वाचण्यासारखे आहे. हे पुस्तक तुमचा सहकार्याला व व्यावसायिक मित्राला द्या आणि त्याचे व्यावसायिक सबंध वाढवायला उद्युक्त करा. तर तुम्ही कशाची वाट बघता.....
-
Vegale Pravas, Anokhe Anubhav (वेगळे प्रवास,अनोखे
प्रदेश,निर्सग,घटना, प्रसंग, माणस याच्या वर्णनचित्रातील थरारक, चित्रमय शैलीमुळे हे पुस्तक परिणाम साधतंच, पण सवदीचा केवळ रसिकतेचा व सह्रदयतेच्या नव्हे तर प्रगल्भ, चितनशील, व्यक्तीत्वाचा स्पर्शामुळे ते अधिक प्रभावी वाटतं. या अनुभवासाठी अख्ख पुस्तकच झपाटून वाचायला हवं.
-
Aatreya Subhashite (आत्रेय सुभाषिते)
काव्य लिहिण्यापेक्षा किवा वाचण्यापेक्षा काव्य जगण्यातच खरी मौज आहे. आपलेपनाच्या जगात आवडत्या माणसाची गुलामगिरी पत्करूनच स्त्रियांना स्वतंत्र होता येईल हे लक्षात ठेवा. मग तो आवडत्या माणूस पिता असो, पती असो, पुत्र असो किवा मित्र असो! संसारात प्रत्येकाचा नशिबात दुखाचा वाटा येतो! पाठ फिरली कि पुरूषाची नाती तुटतात, दुनिया फिरली तरी स्त्रीयाची माया तुटत नाही! सुखाला सोबत लागते. दुखाला एकटेपनानेच जगावं किवा मरावं लागत! आयुष्य जिवंतपणाने जगलं म्हणजे तत्वज्ञान आपोआप उमगत!